भागवत म्हणाले की, “आपण आता इतके शक्तिशाली झालो आहोत की, आपल्याला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांनी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारून हत्या करणे, ही केवळ क्रूरता नाही, तर मानवतेचाही अपमान आहे.” त्यांनी या कृत्याचा जोरदार निषेध करत देशवासीयांना एकजुटीचा संदेश दिला.